Skip to content

ahilyabai holkar

पिटकेश्वर : अहिल्यादेवी होळकर बारव

पिटकेश्वर, ता.इंदापूर जि.पुणे अहिल्यादेवी होळकर यांनी पिटकेश्वर येथे १८ व्या शतकात बांधलेल्या दगडी शिवलिंगाच्या आकाराच्या विहिरीचा आजही तेथील ग्रामस्थ पिण्याच्या पाण्यासाठी व शेतीसाठी वापर करत… Read More »पिटकेश्वर : अहिल्यादेवी होळकर बारव

झुलते मंदिर – रत्नेश्वर महादेव मंदिर

वाराणसी(उत्तर प्रदेश) इतिहास: राणी अहिल्यादेवी होळकर यांनी सन १७९१ ला वाराणसी(काशी) येथे गंगा नदीवर मणिकर्णिका घाट बांधून काढला व त्याच वेळी या घाटाच्या खालील बाजूला… Read More »झुलते मंदिर – रत्नेश्वर महादेव मंदिर

रामेश्वर पंचायतन मंदिर : कळंबस्ते

होळकरशाहीचे शिलेदार : सरदार गानूकळंबस्ते, ता.संगमेश्वर जि.रत्नागिरी(महाराष्ट्र) इतिहास : गोविंद पंत गानू हे राणी अहिल्यादेवी होळकर(Ahilyabai Holkar) यांच्या शासनकाळात होळकरशाहीच्या खासगी जहागिरीचे प्रमुख दिवाण होते.… Read More »रामेश्वर पंचायतन मंदिर : कळंबस्ते

अहिल्यादेवी होळकर आणि जेजुरी गड

जेजुरी गड, ता.पुरंदर जि.पुणे(महाराष्ट्र)Jejuri Gad, Tal-Purandar Dis-Pune(MH)  इतिहास : श्री मल्हारी मार्तंड देवस्थान म्हणजेच श्री खंडोबा यांचे मंदिर. जेजुरीचे मंदिर हा महाराष्ट्राच्या मंदिर वास्तुकला परंपरेच्या… Read More »अहिल्यादेवी होळकर आणि जेजुरी गड

खंडोबा-बिल्केश्वर मंदिर : अंबड

अंबड, ता.अंबड जि.जालना(महा.): अंबड हे पन्नास हजार लोकसंख्येचे शहर.या शहराचे पुनर्निर्माण गौतमाबाईसाहेब होळकर यांनी केलेले आहे. हे शहर खाजगी च्या जहागिरीसाठी पहिले बाजीराव पेशवे यांनी… Read More »खंडोबा-बिल्केश्वर मंदिर : अंबड

श्रीराम मंदिर आणि होळकर वाडा, पंढरपूर

जनोद्धारासाटी जीवनात येवून दानधर्म करावा, गोरगरिबांसाठी मदतकार्य करावे यासाठी हिंदुस्थानात राजे महाराजे सम्राट अशा अनेकांनी मोठमोठी कार्ये केली आहेत. अशा पुण्यवान व्यक्तिंमधे इंदूरच्या साध्वी अहिल्यादेवी… Read More »श्रीराम मंदिर आणि होळकर वाडा, पंढरपूर

राणी अहिल्यादेवी व सांगलीकरांचे ऋणानूबंध

सांगली म्हणलं की प्रथम डोळ्यासमोर येतो तो म्हणजे कृष्णामाईचा घाट, आयर्विन पुल आणि कृष्णा तीरावर वसलेले संपूर्ण सांगलीकरांच्या जिव्हाळ्याच ठिकाण म्हणजे श्री गणपती मंदिर. पटवर्धन… Read More »राणी अहिल्यादेवी व सांगलीकरांचे ऋणानूबंध

काठापूर वाघ - होळकर वाडा

वाघाचा वाडा : काठापूर(बु.)

काठापूरचा होळकर वाडा कधी वाघाचा वाडा झाला? काय आहे त्यामागील इतिहास? हे जाणून घेण्यासाठी हि Post नक्की वाचा! काठापूर(बुद्रुक) ता.आंबेगाव जि.पुणे(महाराष्ट्र): सन १७५० च्या दरम्यान… Read More »वाघाचा वाडा : काठापूर(बु.)

इतिहासातील सोनेरी पान : अहिल्यादेवी होळकर

अठराव्या शतकातील पेशवेकालीन इतिहासाचा विचार करता मल्हारराव होळकर, महादजी शिंदे यांच्या तुलनेत अहिल्याबाईंबद्दल इतिहासात फारच कमी माहिती उपलब्ध आहे. मराठ्यांचा संपूर्ण इतिहास हा फक्त ढाल… Read More »इतिहासातील सोनेरी पान : अहिल्यादेवी होळकर

अहिल्यादेवी होळकर यांच्या राजकारभाराची प्रशासकीय व्यवस्था

होळकरांच्या राज्याला प्राकृतीक सीमा नव्हती. काही परगणे माळवा, राजपुतांना व नेमाड क्षेत्रात तर उरलेले दक्षिणच्या पठरात होते. एकूण एकशे सव्वीस (१२६) परगणे असून सुभेदार मल्हाररावाच्या… Read More »अहिल्यादेवी होळकर यांच्या राजकारभाराची प्रशासकीय व्यवस्था